इयत्ता ५ वी वर्गाच्या शिक्षकांचे समायोजन करण्यास तत्त्वत: मंजुरी देण्याबाबतचा १६ सप्टेंबर २०२० ला शालेय शिक्षण विभागाने शासननिर्णय निर्गमित केला आहे. हा शासननिर्णय राज्यातील शिक्षण व्यवस्था गुंतागुंतीची करून टाकणारा असून नवीन शैक्षणिक धोरणाचे व कायद् ...
जिल्हाबंदी हटताच प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी संस्थाध्यक्ष गजानन पाथोडे व संस्थासचिव जान्हवी पाथोडे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्यातील चारही तालुक्यातील ८५ गावामधील २०० विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पोहचविण्याच ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०१९-२०२० पदवी-पदव्यत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला शिकणारे जे विद्यार्थी परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यापासून वंचित राहिले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२० परीक्षेसाठी आवेदनपत्र सादर करण्याकरिता ...
राज्यातील शासकीय अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांना (डीटीएड प्रशिक्षणार्थी) विद्यार्थ्यांना सराव पाठ घेण्यासाठी असलेल्या दहा शासकीय सराव प्राथमिक शाळा बंद करण्याचे आदेश राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दिले आहे. ...
सप्टेंबर उजाडला तरी प्रवेशच नाहीत तर शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार? अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार? अशा अनेक प्रश्नांसह विद्यार्थी व पालकांना चिंतित केले आहे. ...
नागपूर जिल्हा परिषदेच्या १,५८४ शाळांसाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी ३८ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. अनुदानाचे वितरण पटसंख्येवर असून, कमी पटसंख्येच्या शाळांना कमी अनुदान मिळणार आहे. ...
केंद्र सरकारकडून गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी मोठा निधी मिळेल. त्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. ...