भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तान आणि भारतातील अनेक गोष्टींची तुलना केली जात आहे. मग त्यात लष्कर, अर्थव्यवस्था आणि इतर मुद्दे येताहेत. पण, पाकिस्तानातील श्रीमंत शहरांबद्दल तुम्हाला माहितीये का? ...
Pakistani Airspace: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे, अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या आता पाकिस्तानी हवाई हद्दीतून प्रवास करणे टाळत आहेत. ...
Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे कलम ३७० हटवल्यानंतर काश्मिरमध्ये काही प्रमाणात प्रस्थापित होत असलेल्या शांततेला आणि काश्मीरमधील अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जा ...
unesco world heritage sites : गुजरातमधील या शहराला युनेस्कोने २०१७ मध्ये भारतातील पहिले जागतिल वारसा शहर असल्याचे घोषित केलं आहे. येथील पर्यटनस्थळे अद्भूत आहेत. ...
Mansa Musa : जगभरात सोन्याला प्रचंड महत्त्व आलं आहे. सामान्य माणूसच नाही तर मोठमोठे देशही सोन्याचा साठा वाढवत आहेत. पण, एकेकाळी सोन्याच्या साठ्यामुळे एका देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे बुडाली होती. ...
Recession News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफनंतर वॉल स्ट्रीटमध्ये आर्थिक चिंतेची लाट उसळली आहे. आघाडीच्या बँकांनी संभाव्य मंदीबाबत इशारा दिला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जे मॉर्गनचे मुख्य अर्थतज्ज्ञ ब्रूस कासमन आता २०२५ मध्ये ...