कोरोना महामारीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. भारताचा 2021 वर्षातील विकासदर -7.3 टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या 40 वर्षातील हा सर्वात खराब विकासदर आहे. ...
गेल्या आर्थिक वर्षादरम्यान अर्थव्यवस्थेला कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर मोठा फटका बसला होता. आर्थिक वर्ष २०२१-२१ च्या चौथ्या तिमाहीत जीडीपी १.६ टक्क्यांनी वाढला आहे. ...
मोदी सरकार 2 च्या कामकाजाला जून महिन्यात सुरुवात झाली अन् 9 महिन्यांनी देशासमोर कोरोना महामारीचं संकट उभारलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला पहिला ब्रेक 24 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे लागला. ...
China News: चीनमधील लक्षाधीशांची (मिलेनिअर्स) संख्या आगामी ५ वर्षांत वाढून दुप्पट होईल, असे ‘एचएसबीसी होल्डिंग्ज पीएलसी’च्या एका अहवालात म्हटले आहे. ...
Will the package be announced after Lockdown: गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरण्य़ासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. ...
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे अनेक राज्यांनी लाॅकडाऊन तसेच कडक निर्बंध लावले. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा ब्रेक लागला. ...
FDI in India: जगभरामध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू असतानाच सन २०२०-२१मध्ये भारतात आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक या वर्षामध्ये मिळाली आहे. ...