डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रावरील बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ तयार आहे. परंतु त्यांच्या प्रकाशनासाठी सरकारकडे वेळच नाही. त्यामुळे बाबासाहेबांचे हे विचारधन यावर्षी तरी लोकांच्या हाती येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
मी अगदी अल्पकाळ पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागामध्ये होतो. तेथील लोकांच्या अपेक्षा या आधीच कमी होत्या. त्या आता आणखीनच छोट्या होत असल्याचे बॅॅनर्जी यांनी सांगितले ...
India GDP Growth Rate: कोरोनाच्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये 23.9 टक्क्यांची मोठी घसरण झाली होती. यातून देश सावरला आहे. ...
सरकारकडे पैसा नसल्याने विकासाची कामे आणि लोककल्याणाची कामे थांबली आहेत, असे सांगून इम्रान खान म्हणाले की, कर भरायचे नसतात, असेच देशातील लोकांना वाटतं. ...