Independence Day 2021: अशा परिस्थितीत आज आपण भारत स्वतंत्र झाला होता. तेव्हा महागाईची परिस्थिती काय होती. या ७५ वर्षांत प्रमुख वस्तूंच्या किमतीमध्ये काय बदल झाला आहे, हे जाणून घेऊया. वस्तूंचे तेव्हाचे दर आणि आताचे दर यांची तुलना केली असता प्रत्येक वस ...
मंत्री अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार पालघर, ठाणे,मुंबई -उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हांसाठी अनुक्रमे ०१.२० कोटी, ०१.३० कोटी, ०८.४० कोटी, ०६.३० कोटी, ०५.८० कोटी, ०६.४० कोटी, ०.६० कोटी अशी एकूण ३० कोटी रुपयांची तरतु ...
home Budget News: लोक ‘उधारी’ का वाढवतात, हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. अनेक जण नातेवाईक, मित्रपरिवार, सहकाऱ्यांकडून पैसे उधार उसनवारीवर घेतात; पण लोक मुळात पैसे उधार का घेतात? ...
we will stand with america and china in 2047.: Mukesh Ambani 991 मध्ये आपल्या अर्थव्य़वस्थेमध्ये अनेक त्रुटी होत्या. आज मोठ्या प्रमाणावर क्रांती झाली आहे. आता भारताला 2051 पर्यंत सर्वांसाठी समान समृद्धी देणारी अर्थ्यव्यवस्थेत ते रुपांतरीत करायचे आहे, ...
Former PM Manmohan Singh On Economy : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा इशारा. देश म्हणून आपला प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज असल्याचं मनमोहन सिंग यांचं मत. ...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनला सोमवारी सुरुवात झाली. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन गाजणार याची दाट शक्यता होती आणि त्याच पद्धतीचं चित्र कामकाजात पाहायला मिळत आहे. सरकारला अनेक प्रश्न विरोधी पक्षानं विचारले आणि त् ...