PM Modi at the CII post-budget conference: भारताची अर्थव्यवस्था ८ टक्के दरानं वाटचाल करत आहे. आज भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहे आणि तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास पंतप ...
देशात एकूण 36 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश आहेत. मात्र, यांपैकी 50 टक्के राज्यांचा देशाच्या उत्पन्नातील वाटा केवळ 10 टक्के आहे. तर उर्वरित अर्ध्या राज्यांचा वाटा 90 टक्के एवढा आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने हा अहवाल जारी केला आहे. ...
अशात, भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला तर काय बदल होईल? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर यावर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे. ...