अशात, भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला तर काय बदल होईल? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर यावर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे. ...
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरील एक्सवर "बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते" अशी पोस्ट टाकून विरोधकांना टोला लगावला आहे. ...
वित्त वर्ष २०२४-२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा दर ७ टक्के राहील, असा अंदाज RBI Annual Report भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) व्यक्त केला आहे. यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी येणाऱ्या काळात ग्रामीण भागात मागणी वाढणार असून खेडेगावांमधून अर्थव्यवस ...
RBI Annual Report: रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ...