महाविध्वंसक तांडवात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावं उद्ध्वस्त झाली. हजारो घरं जमीनदोस्त झाली. माणसांच्या मरणाचं तर तांडवच त्या अंधारपहाटी सुरू होतं. ...
इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर शुक्रवारी (28 सप्टेंबर) 7.5 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसल्यानंतर काही वेळाने त्सुनामीचाही जोरदार फटका बसला आहे. इंडोनेशियाच्या जिओफिजिक्स खात्याने याबाबत माहिती दिली होती. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 400 जणांचा ...
साद्राबाडी, झिल्पी, गौलानडोह व लगतच्या परिसरात सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे हालचाल, धक्के व कंपने जाणवलीत. हा भूकंप स्वारोहनाचा (अर्थक्वेक स्वार्म) प्रकार असल्याची बाब या अहवालात नमूद करण्यात आलेली आहे. ...