कारखाने, उद्योग यांच्यामुळे कार्बन डाय आॅक्साइड, कार्बन मोनोक्साइड, नायट्रोजन डायआॅक्साइड, सल्फर डायआॅक्साइड अशाप्रकारे हरितवायू हवेत सोडले जातात. यामुळे तापमानवाढ होत असते. ...
ऊर्जा बचतीचा संदेश देण्यासाठी महापालिका आणि ग्रीन विजील फाऊंडेशनच्या पुढाकारातून 'अर्थ अवर-कनेक्ट टू अर्थ' पाळण्यात आला. महापालिकेच्या आवाहनाला दाद देत नागपूरकरांनी शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या एक तासाच्या काळात अनावश्यक वीज दिवे बंद ठेवून करून ऊर् ...
वर्धेतील स्मशानभूमित मृतदेह आणलेल्या तिरड्या जाळण्यास मनाई करण्यात आली आहे. तिरड्यांच्या बांबूपासून वृक्षसंरक्षक कठडे तयार करून वृक्षसंवर्धनाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ...
आईनस्टाईनचा सिद्धांत पुराव्यासकट खोडून काढण्याचा दावा एका भारतीय आणि तेही नागपूरकर वैज्ञानिकाने केला आहे. होय, डॉ संजय वाघ हेच ते वैज्ञानिक ज्यांनी आईनस्टाईनचा सिद्धांत खोडून नवा सिद्धांत जगासमोर मांडला आहे. ...
‘सिरी’ (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने खगोलशास्त्रासंदर्भात आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणाऱ्या या संमेलनाला देशविदेश ...