वर्धेतील स्मशानभूमित मृतदेह आणलेल्या तिरड्या जाळण्यास मनाई करण्यात आली आहे. तिरड्यांच्या बांबूपासून वृक्षसंरक्षक कठडे तयार करून वृक्षसंवर्धनाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ...
आईनस्टाईनचा सिद्धांत पुराव्यासकट खोडून काढण्याचा दावा एका भारतीय आणि तेही नागपूरकर वैज्ञानिकाने केला आहे. होय, डॉ संजय वाघ हेच ते वैज्ञानिक ज्यांनी आईनस्टाईनचा सिद्धांत खोडून नवा सिद्धांत जगासमोर मांडला आहे. ...
‘सिरी’ (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने खगोलशास्त्रासंदर्भात आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणाऱ्या या संमेलनाला देशविदेश ...
मागच्या अंकात आपण बघितले होते की, आपल्या पूर्वजांनी विश्वाची कल्पना करताना कशाप्रकारे विचार केला होता. त्यांनी असा विचार मांडला की, पृथ्वी स्थिर आहे आणि तिच्या भोवती एक मोठा गोल फिरत आहे. या गोलावर आतून तारे चिकटवले आहेत. ...
या स्तंभात आपण पृथ्वीपासून दूर जात वेगवेगळ्या खगोलीय पदार्थ (ग्रह, तारे वगैरे) आणि त्यांच्या गुणधर्माविषयी चर्चा करणार आहोत. ही सर्व चर्चा अर्थातच, शास्त्रीय पातळीवर किंवा माहीत असलेल्या विज्ञानाचा आधार घेऊनच करण्यात येईल. थोडक्यात, या लेखांचा आधार ह ...
आजमितीस जगासमोरील अव्वल समस्या आहे : क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल; जलवायू परिवर्तन! ४६० कोटी आयुर्मानाच्या या पृथ्वीला आजवर अनेक स्थित्यंतरांतून जावे लागले. ...