मागील महिन्यात कुरनुर धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अखेर बुधवारी दुपारी कुरनूर धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
Sugar Production 2024-25 दुष्काळसदृश परिस्थिती व नंतर अतिपाऊस व काही ठिकाणी परतीचा पाऊस झाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अनेक भागांतील उभ्या उसावर तुरे पडले आहेत. त्यामुळे उसाची वाढ खुंटली असून, त्यातील साखरेचे प्रमाण घटले आहे. ...
याच भागात सर्वांत जास्त पाऊस पडतो आणि याच भागात सर्वांत लवकर दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागतात. उन्हाळ्यात पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना वणवण करावी लागते. ...
river linking project in india नदीजोड प्रकल्प देशाचे भविष्य बदलणार असल्याचा दावा केला जात असतानाच पर्यावरणवाद्यांचा अशा प्रकल्पांना विरोध आहे. बुंदेलखंडमधील केन-बेतवा नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ...
पुरंदर हा मुळातच दुष्काळी तालुका असल्यामुळे येथे लवकरच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पण यंदा जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीटंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ...
Farmer Success Story रामपूर (ता. जत) येथील महाराष्ट्र शासनाचा पंजाबराव देशमुख कृषिभूषणप्राप्त प्रगतिशील शेतकरी शशिकांत शिवाजीराव काळगी हे ५० एकर शेतीतून आले, टोमॅटो व सिमला मिरची यातून वर्षाला आठ कोटी रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. ...