कुरनूर धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी बुधवारी कुरनूर धरणातून यावर्षी दुसऱ्यांदा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
Ujani Dam Water Level सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी १८ ते २० एप्रिलपर्यंत मृत साठ्यात जाणार असून, यानंतर कालवा वगळता शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद होणार आहे. ...
शेती हा माणसाचा आद्य व्यवसाय समजला जातो. अन्न, हवा, पाणी हे तीन घटक मनुष्याचे या पृथ्वीवर अस्तित्वासाठी आवश्यक आहेत. साधारणता १० हजार वर्षांपूर्वी मानव शेती करायला लागला असे मानले जाते. ...
शेतीसाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत म्हणजे विहीर होय. पडलेल्या पावसाचे पाणी बरेच वेळा जमिनीवरून वाहून जाते. आपल्या जमिनीमध्ये तितक्या प्रमाणात मुरत नाही. ...
तीन महिन्यांपासून कमी-जास्त प्रमाणात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भाटघर अन् नीरा देवघर या दोन्ही धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. ...
दुष्काळाचे सावट डोक्यावर असताना तालुक्यातील मांडवगण परिसरातील बांगर्डे येथील युवा शेतकरी बलभीम शेळके व नितीन जाधव यांनी कमी पाण्यावर नियोजन करत पिकविलेल्या रंगीत खरबुजांचा स्वाद रमजान ईदनिमित्त दुबईत दरवळला आहे. ...
रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक जलस्राेत आटू लागले असून, जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ पाेहाेचू लागली आहे. रत्नागिरी तालुक्यातील साेमेश्वर गावात ... ...