लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

Kurnur Dam : कुरनूर धरणाचे तीन दरवाजे उघडले; २५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु - Marathi News | Kurnur Dam : Three gates of Kurnur Dam opened; 250 cusecs of water released | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kurnur Dam : कुरनूर धरणाचे तीन दरवाजे उघडले; २५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु

कुरनूर धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी बुधवारी कुरनूर धरणातून यावर्षी दुसऱ्यांदा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...

मागील वर्षीच्या तुलनेत उजनीच्या पाणीसाठ्यात मोठी घट; धरण लवकरच मायनसमध्ये - Marathi News | Big drop in Ujani dam water storage compared to last year; Dam will soon go into minus water level | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील वर्षीच्या तुलनेत उजनीच्या पाणीसाठ्यात मोठी घट; धरण लवकरच मायनसमध्ये

Ujani Dam Water Level सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी १८ ते २० एप्रिलपर्यंत मृत साठ्यात जाणार असून, यानंतर कालवा वगळता शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद होणार आहे. ...

AI in Agriculture : दोनशे वर्षांच्या कालखंडात शेती कशी प्रगत झाली? आता शेतीत सुरु होणार 'एआय'चे युग - Marathi News | AI in Agriculture : How has agriculture advanced in the past two hundred years? Now the era of 'AI' will begin in agriculture; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :AI in Agriculture : दोनशे वर्षांच्या कालखंडात शेती कशी प्रगत झाली? आता शेतीत सुरु होणार 'एआय'चे युग

शेती हा माणसाचा आद्य व्यवसाय समजला जातो. अन्न, हवा, पाणी हे तीन घटक मनुष्याचे या पृथ्वीवर अस्तित्वासाठी आवश्यक आहेत. साधारणता १० हजार वर्षांपूर्वी मानव शेती करायला लागला असे मानले जाते. ...

Rain Water Harvesting : शेतकऱ्यांनो रेन वॉटर हार्वेस्टिंग करा; होतील हे पाच फायदे - Marathi News | Rain Water Harvesting : Farmers, do rainwater harvesting; these five important benefits will be achieved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Water Harvesting : शेतकऱ्यांनो रेन वॉटर हार्वेस्टिंग करा; होतील हे पाच फायदे

शेतीसाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत म्हणजे विहीर होय. पडलेल्या पावसाचे पाणी बरेच वेळा जमिनीवरून वाहून जाते. आपल्या जमिनीमध्ये तितक्या प्रमाणात मुरत नाही. ...

मागील वर्षीच्या तुलनेत नीरा खोऱ्यातील भाटघर अन् नीरा देवघर धरणांत किती पाणीसाठा? - Marathi News | How much water is stored in the Bhatghar and Nira Deoghar dams in the Nira Valley compared to last year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील वर्षीच्या तुलनेत नीरा खोऱ्यातील भाटघर अन् नीरा देवघर धरणांत किती पाणीसाठा?

तीन महिन्यांपासून कमी-जास्त प्रमाणात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भाटघर अन् नीरा देवघर या दोन्ही धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. ...

दुष्काळावर मात करत दोन तरुण शेतकऱ्यांनी फुलवली रंगीत खरबुजांची शेती त्यांची दुबईमध्ये ख्याती - Marathi News | Overcoming drought, two young farmers flourish with colorful musk melons, making them famous in Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळावर मात करत दोन तरुण शेतकऱ्यांनी फुलवली रंगीत खरबुजांची शेती त्यांची दुबईमध्ये ख्याती

दुष्काळाचे सावट डोक्यावर असताना तालुक्यातील मांडवगण परिसरातील बांगर्डे येथील युवा शेतकरी बलभीम शेळके व नितीन जाधव यांनी कमी पाण्यावर नियोजन करत पिकविलेल्या रंगीत खरबुजांचा स्वाद रमजान ईदनिमित्त दुबईत दरवळला आहे. ...

पाणीटंचाईची झळ, रत्नागिरी जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर धावला; खेडमध्ये काहींचे स्थलांतर - Marathi News | Due to water scarcity the first water tanker ran in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पाणीटंचाईची झळ, रत्नागिरी जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर धावला; खेडमध्ये काहींचे स्थलांतर

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक जलस्राेत आटू लागले असून, जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ पाेहाेचू लागली आहे. रत्नागिरी तालुक्यातील साेमेश्वर गावात ... ...

कोट्यवधी खर्च, तरी तहान भागेना; रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही टँकरमुक्ती दूरच, किती कोटी खर्च केले.. वाचा - Marathi News | A whopping Rs 23 crore 78 lakh has been spent on various schemes to overcome water scarcity in Ratnagiri district in the last five years | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोट्यवधी खर्च, तरी तहान भागेना; रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही टँकरमुक्ती दूरच, किती कोटी खर्च केले.. वाचा

रहिम दलाल रत्नागिरी : दरवर्षी मुबलक पाऊस पडतो आणि तरीही दरवर्षी उन्हाळ्यासोबत हातात हात घालून पाणीटंचाईही जिल्ह्यात दाखल होते. ... ...