भविष्यातील या संभाव्य परिस्थितीकडे आत्ताच डोळसपणे पाहणे आणि त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. पाण्याची टंचाई ही अशी स्थिती आहे जेव्हा पाण्याची प्रमाणित मागणी पूर्ण करण्यासाठी गोड्या पाण्याच्या स्रोतांचा अभाव असतो. ...
सध्या आटपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली असतानाच आटपाडीचा तलाव तुडुंब भरून वाहत असून, सांडव्याद्वारे पाणी शुक ओढा पात्रामार्गे सांगोल्याकडे जात असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...
ठिबकद्वारे फळबागांना पाणी देतानाही काळजी घेणे गरजेचे आहे. ठिबक संच सुरळीत चालला तरच फळझाडे जगून उत्पादन वाढणार आहे. संच सुरळीत चालतो किंवा नाही हे शेतकर्यांनी नियमितपणे पाहिले पाहिजे. पंप चालू असताना प्रेशरगेजचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. ...