जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी परिस्थितीशी दोन हात करत जिद्द व चिकाटीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत कुशल मार्गदर्शनाच्या जोरावर फळबागांबरोबरच भाजीपाला क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...
Dimbhe Dam Water Level गतवर्षपिक्षा चालू वर्षी पावसाने लवकरच काढता पाय घेतला, त्याचप्रमाणे डिंभे धरणातून वारंवार पूर्व भागासाठी कालव्याने मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्यामुळे डिंभे धरणातील पाणीसाठा १७.७७ टक्के एवढाच शिल्लक राहिला आहे. ...
kukadi prakalp गेल्या वर्षी श्रीगोंदा तालुक्यात ७३८ मिलीमीटर (१५२ टक्के) पाऊस झाला. यामुळे कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरण वगळता सर्व धरणे १०० टक्के भरली होती. ...
Deep CCT राज्यात पाणलोट विकासाच्या विविध योजनेमध्ये मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये शेतीस अयोग्य असलेल्या पडीक जमिनीवर सलग समपातळीचर हा उपचार राबविण्यात येतो. ...
Ujani Dam Water Level राज्यातील सर्वाधिक मृत साठ्यात असलेले उजनी धरणाची दि. १८ रोजी सकाळी ६ वाजता उपयुक्त पाणीपातळी संपली आहे. धरणात ६३ टीएमसी मृत साठा शिल्लक राहिला आहे. ...
Farmer Success Story आंबा म्हटले की कोकणाची आठवण येते. सुधारित तंत्राचा वापर, योग्य व्यवस्थापन, कष्ट व जिद्दीच्या जोरावर जत तालुक्यातील बनाळी (ता. जत) येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम मारुती सावंत यांनी शेतीत क्रांती केली आहे. ...