Nana Patole News: राज्यात दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे, अनेक भागात १५ ते २० दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. राज्यातील ७५ टक्के भागात कोरडा दुष्काळ असून परिस्थिती अत्यंत भयावह आहे. राज्यातील जनता दुष्काळाने होरळपत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र ...
Maharashtra News: राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समित्यांची स्थापन केली असून या समित्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून विभागीय आयुक्तांना व प्रदे ...
तापमान रोज वाढत आहे, बाष्पीभवन वेगाने होत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी रोज अजुन खोल जात आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पशु, पक्षी ही हवालदील झाले आहे हे बघुन खुप वाईट वाटते. आपलं राज्य देशात प्रगत राज्य म्हटले जाते. दूरगामी विचार आणि उपाय केले पाही ...
मागील काही वर्षापासून पाऊसमान कमी झाल्यामुळे पिकांसाठी विहीरीतून किंवा कुपनलिकेतून पाण्याचा उपसा वाढलेला आहे. तसेच पाणी असल्यास त्याचा उपसा अनियंत्रीत, अमर्याद असल्याचे आढळून आलेले आहे. ...