लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

...तर बालाघाट डोंगररांगेत मराठवाडा सुजलाम करण्याची क्षमता, जाणून घ्या कसे? - Marathi News | The drought will not end on neighboring waters; potential in Balaghat hill range to give plenty of water in Marathwada | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर बालाघाट डोंगररांगेत मराठवाडा सुजलाम करण्याची क्षमता, जाणून घ्या कसे?

शेजाऱ्यांच्या पाण्यावर दुष्काळ हटणार नाही, मराठवाड्याच्या वायव्य-अग्नेय दिशेला पसरलेली बालाघाटाच्या डोंगररांगेत मराठवाडा सुजलाम करण्याची क्षमता आहे. ...

Sangli: कृष्णा, वारणेला पूर, दुष्काळी तालुक्यात १९ तलाव कोरडे - Marathi News | 19 lakes dry in drought stricken taluka of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कृष्णा, वारणेला पूर, दुष्काळी तालुक्यात १९ तलाव कोरडे

जिल्ह्यामध्ये ५१ टक्क्यांवर पाणीसाठा : जत, आटपाडी तालुक्यात ५१ टँकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा ...

Fang Ranbhaji : दुष्काळातही वरदान ठरणारी रानभाजी फांग आता दुर्मिळ, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News fang ranbhaji wild vegetable that is boon even in drought see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fang Ranbhaji : दुष्काळातही वरदान ठरणारी रानभाजी फांग आता दुर्मिळ, वाचा सविस्तर 

Fang Ranbhaji : रासायनिक खते-औषधे यांचा भडिमार यामुळे गावकुसापासून ही रानभाजी दूर जात माळरान, जंगलातच पाहावयास मिळते. ...

काही भागांत अतिवृष्टी तर काही ठिकाणी अजूनही दुष्काळ कशामुळे? - Marathi News | Why heavy rainfall in some areas and still drought in some places? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काही भागांत अतिवृष्टी तर काही ठिकाणी अजूनही दुष्काळ कशामुळे?

Global Warming गेल्या शतकात मानवी हस्तक्षेपामुळे तापमान वाढून पृथ्वीच्या ७५ टक्क्यांहून अधिक क्षेत्रात पावसाची अस्थिरता वेगाने वाढली आहे. ...

सातारा जिल्ह्यात पावसाळ्यातही अनेक गावात पाणीटंचाई; २३ गावे, ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा  - Marathi News | Water scarcity in many villages in Satara district even during monsoon; Water supply by tanker to 23 villages, 113 wadis  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पावसाळ्यातही अनेक गावात पाणीटंचाई; २३ गावे, ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा 

माण तालुक्यात सर्वाधिक टंचाई; खटाव, काेरेगाव, वाई, खंडाळ्यातही पाणीपुरवठा  ...

आसामचे शेतकरी आटपाडीच्या डाळिंबावर फिदा, बाग पाहण्यासाठी थेट बांधावर आले - Marathi News | Farmers of Assam came directly to the atpadi for see how to do pomegranate farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आसामचे शेतकरी आटपाडीच्या डाळिंबावर फिदा, बाग पाहण्यासाठी थेट बांधावर आले

पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये माळरानावर कमी पाण्यात येणाऱ्या डाळिंब पिकाची माहिती घेऊन आपल्या राज्यात त्याची लागवड करण्याच्या उद्देशाने थेट आसाम राज्यातून डाळिंबाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आटपाडीला दोन शेतकऱ्यांनी भेट देत अभ्यास केला. ...

पीकविमा कंपनीची चालाखी; ३ लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांची विमाभरपाई कंपनीने नाकारली - Marathi News | Crop insurance company trickery; Insurance compensation of more than 3 lakh farmers was denied by the company | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीकविमा कंपनीची चालाखी; ३ लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांची विमाभरपाई कंपनीने नाकारली

पीक विमा घेतलेल्या नैसर्गिक संकटामुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला ७२ तासांत कळविल्यानंतर ३० दिवसांत भरपाई देणे कंपनीला बंधनकारक आहे. मात्र, पीकविमा कंपनीने विविध कारणे देत सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांना भरपाई नाकारल्याची माहित ...

या जिल्ह्यातील ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळी अनुदान - Marathi News | Farmers who have not completed e-KYC in this district will get drought subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या जिल्ह्यातील ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळी अनुदान

ई-केवायसी न केलेल्या ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असून, संबंधित शेतकऱ्यांनी १० जुलै २०२४ पर्यंत कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ...