राज्यात मार्चअखेरच पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील धरणांमध्ये जेमतेम ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असून यंदा याच दिवशी सुमारे ५६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ...
कायम दुष्काळी तालुका अशी जतची ओळख आहे. पण, याच जत तालुक्यात प्रयोगशील शेतकऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जत येथील प्रगतशील शेतकरी सिकंदर पटाईत यांनी सिडलेस क्रिमसन वाणाची द्राक्ष लागण करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...
पीकविमा कंपनीने नवीनच फंडा वापरून सामूहिक क्षेत्राच्या संमतीचे कारण पुढे करत प्रमुख पिकांचे पीकविमा प्रस्ताव नामंजूर केले आहेत. यामुळे शेतकर्यांत संताप व्यक्त केला जात आहे. ...
पावसाळा सुरू व्हायला दोन अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने त्यापूर्वी कामे उरकण्याची लगबग सध्या काक्रंबासह गटातील विविध गावातील विहीर मंजूर झालेल्या शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. ...
आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी येथील प्रयोगशील शेतकरी मुरलीधर सिनलकर व शेवंता सिनलकर या दापंत्याने आपल्या २५ गुंठे शेतात बीन्स या वेल जातीच्या फरसबी ची लागवड केली असुन भरघोस उत्पादन काढले आहे. ...