शेतकरी कर्जमाफीचे खोटे आकडे मुख्यमंत्र्यांकडून सांगितले जात आहेत. आजही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बजेटमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. ...
शेतीला मुबलक पाणी व शेतमालाला योग्य भाव याबरोबरच सरकारने शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. या सुधारणा झाल्या नाही तर शेतकरी आत्महत्या करतील हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षांपूर्वी केलेले विधान आजही तंतोतंत लागू पडत आहे. डॉ. आंबेडकर हेच खºया ...
बाबासाहेब आंबेडकरांसमोर समाजाच्या समस्या सोडविणे हे एकच मोठे ध्येय होते. त्यासाठी कठीण परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. औषध नसल्यामुळे त्यांचा मुलगा मृत्यू पावला. परंतु कुणापुढे त्यांनी हात पसरले नाहीत. पण आज सुखसोयीच्या मागे लागून अनेकजण बेधडकपणे भ् ...
गावातील ग्रा.पं. पासून तर संसदेत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा हक्क प्रदान करणारे डॉ. आंबेडकर हे देशातील लोकशाहीचा बाप आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब यांच्या राज्यघटनेमुळे मी या देशाचा प्रधानमंत्री बनू शकलो, याची जाहीर वाच्यता नरेंद्र मोदी यांनी भा ...
परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पवननगर बसस्टॉपवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदप्रणित पवननगर शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित जयंती उत्सवप्रसंगी आमदार डॉ. अपूर्व ह ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील शाळांमध्ये प्रतिमापूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. तसेच विविध संस्था, संघटनांतर्फेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
बलात्काराचे समर्थन करणारे हेच का तुमचे राष्ट्रीय चारित्र्य, असा सवाल करीत सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांनी अप्रत्यक्षपणे संघ आणि भाजपा सरकारवर घणाघाती हल्ला केला. ...
तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने माय मावळ फाऊंडेशन व लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान यांच्या वतीने मावळात नुकताच शिवजयंती व भीमजयंती हा संयुक्त जयंती महोत्सव कामशेत याठिकाणी संपन्न झाला. ...