येथील ठाकुर्ली इमारत, नागु बाई, बीलव्दल या सगळया इमारतींमधील शेकडो रहिवाश्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. या आधीही अनेक इमारती पडल्याने रहिवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्या घटनांना अनेक वर्षे झाली पण त्या जागेवर ...
२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका ही मागणी करणा-यांनी या ठिकाणी राहणा-या नागरिकांचाही विचार करायला हवा. १४ वर्षांपूर्वी महापालिकेत, नंतर ग्रामपंचायत, २०१५मध्ये पुन्हा महापालिकेत आता स्वतंत्र नगरपालिका अशा सततच्या घटनांमुळे नागरिक द्विधा अवस्थेत आहेत. भवि ...