कोरोना रुग्ण वाढत आहेत, हे जरी खरे असले तरीही कुटुंबाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि गरजा भागवण्यासाठी पैसा लागतोच. तो आणायचा कुठून? उठसूट व्यापारांवर बंदी आणुन रहाटगाडा कसा चालवायचा असा सवाल शहरातील व्यावसायिकांनी केला. ...
वाहनचालकांनी खड्डे बुजवणाऱ्या कामगारांची विचारणा केली असता, उल्हासनगर येथील ठेकेदाराने मनापाचे कंत्राट घेतले असून त्यानूसार खड्डे बुजवण्यात येत असल्याचे सांगितले. ...
ठाणे येथे जाण्यासाठी प्रवाशांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या, परंतु सकाळी 8 वाजले तरी मंत्रालय बसेस जादा सोडण्यात आल्याने प्रवासी संतापले. त्याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांनी बस रोखून धरली. ...