डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील २० कंपन्या स्थलांतरित होत असल्याच्या चर्चेमुळे औद्योगिक क्षेत्रात अस्वस्थता असली तरी पर्यावरणवादी कार्यकर्ते ही उद्योजकांनी उठवलेली आवई असल्याचे मत व्यक्त करीत आहेत. ...
कल्याणच्या बहुचर्चित पत्री पूलाचे काम पूर्ण झाले. या पूलाचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पाडला. पूल वाहतूकीसाठी सोमवारपासून खुला झाल्याने वाहतूक कोंडीपासून नागरीक व वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. ...
लवकरच खातेदारांना जास्तीजास्त पाच लाखापर्यंतची रक्कम DICGCकडून मिळणार आहे. गेल्या काही वर्षापासून या बँकेवर रिझर्व बँकेने आर्थिक निर्बंध घातले होते. बँक परत पुनर्जीवित व्हावी म्हणून अनेकांनी प्रयत्न केले होते. ...