अनेक नागरिक आपल्या पाळीव कुत्र्यांना रस्त्यावर फिरवण्यासाठी घेऊन येत असतात. ही कुत्री रस्त्यावर तसेच फुटपाथवर घाण करत असतात. अशा नागरिकांना आता दंड ठाेठावण्यात येत आहे. ...
मुक्या प्राण्याला येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच लागते, असे म्हणतात, याची प्रचिती आली ती आंबेवाडी आणि चिखली गावात महापुराचे पाणी शिरले तेव्हा. महापुरापूर्वी भुंकून गावाला संकटाची पूर्वसूचना देणाऱ्या साऱ्याच कुत्र्यांनी १0 दिवसांनी गावात प्रवेश केला. या ...