Nagpur : बिहारच्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्धांनी कंबर कसली आहे. विविध माध्यमांतून यासाठी देशभर जनजागृती करण्यात येत असून बीटी ॲक्ट १९४९ रद्द करून महाविहाराचा ताबा बौद्धांना देण्याची एकमुखी मागणी होत आहे. ...
विविध संघटनांकडून चिंता : धम्मचक्र प्रवर्तन दिन २५ दिवसांवर आला आहे. परंतु, अजूनही दीक्षाभूमीवर कुठलीही तयारी सुरू झालेली नाही. याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी शासन व प्रशासनाला पत्रसुद्धा लिहिले आहे. ...