रमाई आंबेडकर यांची खंबीर साथ मिळाल्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण पूर्ण करता आले, आपल्या समाजासाठी काम करता आले. रमाईच्या त्यागाला विश्वात तोड नाही. स्वत: बाबासाहेबांनीही रमाईचा त्याग खुल्या मनाने मान्य केला होता, असे प्रतिपादन रमाई आंबेड ...
बुद्धविचारांशी एकरूप करणाऱ्या व धम्माची महती सांगणाºया दीक्षाभूमी येथे आयोजित ‘बुद्ध महोत्सवा’त या वर्षीचे कला प्रदर्शन हे वैशिष्ट्य ठरले आहे. यात साकारलेले बुद्धकालीन सुवर्ण युग, आंबेडकरी युग आणि तथागत बुद्ध यांच्या विविध रुपातील पेंटिंग आकर्षणाचे क ...
गरिबी नागरिकाला त्याचा राजकीय स्वातंत्र्यापासून अलिप्त ठेवते. आर्थिक लोकशाहीशिवाय राजकीय अधिकार निरर्थक ठरतात तेव्हा आर्थिक समानता व सामाजिक समानता हे राजकीय लोकशाहीकरिता अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ ...
बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला नसता तर आजही आपण ज्ञानाच्या प्रकाशाशी जुळलो नसतो व त्याच अंधकारात, कर्मकांडात खितपत राहिलो असतो. मात्र बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे दलित, पीडित व वंचित समाजाला नवे जीवन मिळाले आहे. माणसाला मानूस माणणारे बुद्धाचे विचार ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे बुद्ध महेत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, भरतनाट्यम्सह बुद्ध कला व संस्कृतीचे दर्शन पुन्हा एकदा नागपूरकरांना दीक्षाभूमीवर होणार आहे. नागपूर बुद्धिस्ट सेंटर, डॉ. बाबासाहेब आं ...
देश राज्यघटनेनुसारच चालायला पाहिजे. अन्यथा देशातील जनतेत असंतोष निर्माण होईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. ...
आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास करण्यात यावा, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
पिढ्यान्पिढ्या गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडलेल्या कोट्यवधी वंचित, शोषितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्तीचा मार्ग दाखविला. त्यांच्या हातात घटनेचे हत्यार देऊन समाजात ताठ मानेने जगण्यासाठी बुद्ध धम्म दिला. अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत ...