पीक विमा भरण्यासाठी हस्तलिखित सातबारा बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांना तलाठ्यांचा शोध घेत फिरावे लागत आहे़ अनेक ठिकाणी तलाठी गावात उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांची मात्र चांगलीच धावपळ होत आहे़ ...
भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून खुंटेवाडी, ता. देवळा या गावातील प्रत्येक कुटुंब इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकचे (आयपीपीबी) खातेधारक झाले असून, येथे कॅशलेस व्यवहाराला सुरुवात झाल्याने देशात सर्वप्रथम आयपीपीबीचे डिजिटल ग्राम होण्याचा मान खुंटेवाडी या गावा ...
सायबर हल्ले वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याला प्रतिबंध घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. ...