जिल्ह्यातील अवघ्या ९ व धाराशिव जिल्ह्यातील चार, अशा १३ साखर कारखान्यांनी संपूर्ण ऊस उत्पादकांचे पूर्ण पैसे दिले असून, आजही दोन्ही जिल्ह्यांतील ३२ साखर कारखान्यांकडे ४९९ कोटी १४ लाख रुपये थकलेले आहेत. ...
Sheli Palan शेळीपालन करताना स्थानिक वातावरणाशी सुसंगत अशा जातींची निवड, खाद्य व चारा पिकांची निर्मिती, आरोग्य व्यवस्थापन, प्रजनन, बाजारपेठ आणि दैनंदिन व्यवस्थापन यांची सांगड घालणे महत्त्वाचे आहे. ...
सेंटर फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी अॅण्ड पॉलिसी या संस्थेच्या अहवालानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यात उन्हाळ्यातील तापमान २०३० पर्यंत १ अंशाने आणि २०५० पर्यंत २ व त्यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे. ...