Farmer Success Story: तामलवाडी द्राक्षबागेच्या लगत असणाऱ्या पडीक बांधावर ३२५ केशर आंबा (kesar mangoes) झाडाची लागवड केल्यानंतर त्यातून शंभर झाडांना फळधारणा झाली आहे. यंदा या आंबा पिकातून तीन लाख रुपयांचे उत्पादन शेतकऱ्याच्या पदरात पडले आहे. (Farmer S ...
धाराशिवसारख्या अवर्षणप्रवण व भाजून काढणाऱ्या तापमानातही वाढणारी निसर्गसंपदा पाहून कोणालाही हेवा न वाटले तरच नवल. येथील भाग्यश्री केसरकर यांनी आपल्या दोन-अडीच गुंठ्याच्या परसबागेत शेकडो प्रजातींची वृक्ष संपदा जपली आहे. (Successful experiment) ...
Maharashtra Weather Update: सूर्याने विदर्भावर आग ओकायला सुरुवात केली आहे. शनिवारी विदर्भातील चार जिल्हाांत पारा ४४ अंशांवर पार गेला. धक्कादायक म्हणजे ४४.७ अंश तापमानासह नागपूर (Nagpur) राज्यातच नाही, तर देशात सर्वाधिक उष्ण शहर ठरले. वाचा हवामान अंदा ...