शासनाने मागील सहा महिन्यांत घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयांमुळे बळीराजाची सहनशक्ती संपत चालली असून, आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आली आहे. असा तीव्र इशारा शेती अभ्यासक अनिल जगताप यांनी दिला आहे. ...
Avakali Rain : मे महिना असूनही मराठवाड्यात मान्सूनपूर्व (Pre-monsoon) पावसाने थैमान घातले आहे. पाऊस थांबायचं नाव घेत नाही आणि आता तर अतिवृष्टीने तब्बल दोन हजार गावांमध्ये कहर माजवला आहे. घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू, शेतीचे नुकसान आणि वाहतुकीवर परिण ...
धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील मोघा (खुर्द) येथील शेतकरी कृष्णा पाटील यांना अवकाळी पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. ऐन काढणीच्या वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे संपूर्ण टरबुजची पाण्यातच नासाडी झाली आहे. यामुळे त्यांना दीड लाख रुपय ...