मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये निवडणुकीच्या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना भाजपा जर सत्तेवर आली तर धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार आहो असे लिखीत आश्वासन दिले होते. ...
राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासान दिले होते. मात्र सरकारला चार चार वर्षे होत आहेत. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. तात्काळ आरक्षण लागू करण्याच्या मागणी ...
शासनाने दिलेल्या मराठा आरक्षणाबद्दल सरकारच्या मनातच पाल चुकचुकते आहे. त्यामुळे न्यायालयात निष्णांत वकिलांची फौज उभी करू, असे सरकारमधीलच काही मंत्री सांगत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. ...