ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, असा इशारा देत २५ फेब्रुवारीच्या मुंबईतील मोर्चाने राज्य सरकारची झोप उडेल, असा विश्वास माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी कोल्हापुरात दिला. ...
महाराष्ट्रात दोन कोटींपेक्षा जास्त धनगर समाज असून हा समाज पूर्वीपासूनच भटके व आदिवासी जीवन जगत आला आहे़ या समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षणाची नितांत गरज आहे़ यासाठी धनगर आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन व ९१ एल्गार मोर्चे निघणार आहेत, अशी माहिती ध ...
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोलीतील प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेविका लताबाई शंकरराव नाईक यांनी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा दिला आहे. ...
वाशिम : येत्या ४० दिवसांत धनगर समाजानेही एकजूट दाखवून आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने लढा द्यावा आणि शासनाला आरक्षण देण्यास बाध्य करावे, असे प्रतिपादन खासदार डॉ. विकास महात्मे यांनी येथे रविवार, २० जानेवारीला पार पडलेल्या आरक्षण आक्रोश महामेळाव्यात ...
धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येथील रामलीला मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून २0 रोजी वाशिम येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चातही समाजबांधव सहभागी होणार आहेत. ...
नांदेड : मागील सत्तर वर्षापासून काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धनगरांना केवळ आरक्षणाचे अमिष दाखविले आणि त्यांच्या मताचे राजकारण केले. त्यानंतर ... ...