वातावरणातील समतोल बिघडलेला आहे. दुष्काळ, पाणी टंचाई, तीव्र उष्णता आदी समस्यांना सामोर जावे लागत आहे. पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यासाठी ३३ टक्के जंगल असणे आवश्यक आहे. याकरीता जनआंदोलन , लोकचळवळ उभी राहण्याकरीता शासन प्रयत्न करीत आहे. ...
आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने विकासाचे उद्दिष्ट समोर आहे. आता नियोजन होत आहे. यातून प्रत्यक्षात सुरुवात करीत गडचिरोलीच्या विकासासाठी कटिबद्ध होऊ या, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘गडचिरोली संवाद’ या चार दिवसीय विचारमंथन व प्रशिक् ...
शेतकऱ्यांनी कोनसरी येथील लोह प्रकल्पासाठी शेतजमीन उपलब्ध करून दिली. त्यामुळे सदर प्रकल्प कोनसरीत उभारणे शक्य आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीत येथील शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन आ.डॉ. देवराव होळी यांनी केले. ...
घोट परिसरात बुधवारी झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची माहिती घेण्यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शीचे तहसिलदार अरुण येरचे यांच्यासोबत नुकसानग्रस्त गावात जाऊन पाहणी केली. ...
अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विशेषत: विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी आपण आॅनलाईन जवळपास ५३ प्रश्न अधिवेशनात मांडले आहेत. ...