एका परिचारिकेला ६० रुग्णांंना सांभाळावे लागते. यातील काहींची प्रकृती गंभीर असते. अशा वेळेस एकटी व्यक्ती सर्वत्र लक्ष देऊ शकत नाही. यातून रुग्णांची हेळसांड होत आहे. कामाचा ताण वाढल्याने कर्मचाऱ्यांचे रुग्णांसोबतचे वर्तन बिघडले आहे. कक्ष सेवकांकडे तीन ...
रेल्वे विभाग हा केंद्र सरकारच्या अख्त्यारित येतो. त्यामुळे रेल्वे वसाहतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येते; मात्र वर्धा रेल्वे स्थानक परिसराच्या बाजूला असलेल्या रेल्वे वसाहतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वसाहत परिसरात ...
Nagpur News कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला असताना नागपूरकरांना डेंग्यूचा डंख बसला आहे. शहरात पाचशेहून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाला घरांच्या पाहणीदरम्यान हादराच बसला आहे. ...
सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती मंदावली असून, डेंग्यू या आजाराने जिल्ह्यात थैमानच घातले आहे. डेंग्यूचा उद्रेक मागील तीन शतकापासून शितोष्ण, समशितोष्ण व उष्ण कटिबंधात आढळून आला आहे. डेंग्यूचा पहिला उद्रेक इसवी सन १६३५ मध्ये फेंच वेस्ट इंडीज येथे ...
विभागाचे मुख्यालय असूनही अमरावती जिल्ह्यात डेंग्यू चाचणीची प्रयोगशाळा नाही. अकोल्यातील प्रयोगशाळेतून अहवाल येण्यास अनेक दिवस लागतात. अशा काळात निदान न होणे, प्लेटलेट्स कमी होणे व जोखीम वाढणे असे प्रकार घडू शकतात. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ठाकूर यांनी ...