Dehu News : महामारीमुळे (कोवीड 19) मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासुन राज्यातील सर्व धर्माची प्रार्थनास्थळे बंद केली होती. त्यानंतर जुन जुलै महिन्यातील पालखी सोहळा हा रद्द करत केवळ मोजक्याच लोकांमध्ये फक्त पादुका पंढरपूरला नेण्याचा निर्णय शासनान ...