कोंढवा येथील संरक्षक भिंत कोंसळून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सहा जणांची चौकशी समिती नेमली असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. ...
महापालिका व पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना नेहमीच बसतो. मात्र बेवारसस्थितीत आढळलेल्या मानवी मृतदेहांचा अखेरचा प्रवासदेखील या दोन्ही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुमारे तीन ते चार महिन्यांपासून रखडला आहे. ...
भरधाव वेगाने वाहन चालविण्याचे प्रकार शहर व परिसरात वाढले असून, मोटारचालकांकडून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बेफामपणे वाहने दामटविले जात असल्याने दुचाकीचालकांना प्राण गमवावे लागत आहे. ...
१५ नातेवाईक गमावणाऱ्या विमल शर्मांना बोलताना अश्रू अनावर होत होते. कोंढवा येथे भिंत कोसळलेल्या पत्र्याच्या खोल्यांमधील वाचलेल्या या एकमेव व्यक्तीला आठवणी सांगताना वारंवार सुन्न व्हायला होत होतं. ...