येत्या १ जूनपासून ईअर टॅग (बिल्ला) नसलेल्या पशुधनाची खरेदी-विक्री करता येणार नाही, तसेच बैलगाडा शर्यतीत सहभाग घेता येणार नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात आतापर्यंत गाई व म्हशींचे टॅग करण्याची प्रक्रिया ११४ टक्के पूर्ण झाली आहे. ...
सन १८९२ साली स्थापन झालेल्या या पशुसंवर्धन विभागाला आज १३२ वर्ष पूर्ण झाली. तसं पाहायला गेलं तर राज्यातील शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणारा हा एकमेव विभाग आहे. ...
सर्वसाधारणपणे म्हशीच्या दुधास फॅट किंवा डिग्री कमी लागण्याचे प्रमाण खूप कमी परंतु संकरीत गाईत खूप जास्त असते. म्हणून संकरीत गाई पाळणाऱ्या उत्पादकांना जास्त दक्षता घेणे गरजेचे आहे. ...
मोठ्या जनावरांना घटसर्प, फऱ्या, लाळ खुरकूत व शेळ्या मेंढ्यांना पीपीआर या रोगाविरुद्ध लसीकरण सुरू झाले आहे. जवळजवळ हे काम अंतिम टप्प्यात आल्याचे कळते. ...
जनावरांनाही डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातील पाणी कमी होण्याची समस्या उद्भवू शकते. लक्षणे ओळखून वेळीच उपचार केलेत, तर जनावरापुढील संभाव्य धोका टळू शकतो. ...