अतिवृष्टी आणि आता जनावरांच्या आजारांमुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. कारखान्याचे हंगाम सुरू झाल्याने ऊस तोडणी मजूर आले असून, त्यांच्या सोबतच्या जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ...
Agricuture News : राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील उभे पिक, माती वाहून गेली असून जनावरांचा मृत्यू झाला आहे. ...
women farmers fpo राज्यातील महिला शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी राज्य सरकारने ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू केले असून, या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी महिलांचे सशक्तीकरण करण्यात येणार आहे. ...
world short buffalo radha प्रत्येक प्रदर्शनात ती आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मलवडीतील शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच म्हशीच्या पोटी १९ जून २०२२ रोजी 'राधा'चा जन्म झाला. ...
वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर भरलेल्या बाजारात पाच हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली होती. यामध्ये सर्वाधिक संख्या बैलांची असून त्यानंतर गाईची आवक झाली आहे. मागील वर्षिच्या तुलनेत यंदा जनावरांची आवक वाढली असून जनावरांच्या किमतीसुद्धा वधारलेल्या ...