पशुसंवर्धन विभाग हा राज्यातील पशुपालकांच्या उन्नतीत भर घालण्यासाठी अनेक योजना राबवत असतो. त्यामध्ये एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे ते म्हणजे ‘पशु प्रजनन आणि अनुवंशिक सुधारणा’. या बाबी साध्य करण्यासाठी अलीकडे कोट्यावधी रुपयाची तरतूद केली जात आहे. ...
Udyogini Yojana महिला उद्योजकांच्या संख्येत आता लक्षणीय वाढ होत आहे, तरीही अनेक महिला उद्योजकांकडे अपुरे भांडवल असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करता येत नाही. ...
Anna Bhesal आजच्या धावपळीच्या जीवनात आपण खातो त्या अन्नपदार्थाची गुणवत्ता कितपत सुरक्षित आहे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुधापासून ते भाजीपाल्यापर्यंत, मसाल्यांपासून ते शीतपेयांपर्यंत अनेक पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचे उघड झाले आहे. ...
पशुपालनात जनावरांची निगा राखणे हे फार महत्त्वाचे असते. दुधाळ जनावरांपासून शेळ्या, मेंढ्या, बैल, वासरे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तरच उत्पादन वाढतं आणि उत्पन्नात भर पडते. ...
सध्या अनेक शेतकरी आपल्या जनावरांसाठी मुरघास तयार करत आहेत. चाऱ्याची वाढती टंचाई, हवामानातील अनिश्चितता, जमिनीची मर्यादित उपलब्धता आणि दुधाळ जनावरांच्या आहारात सातत्य राखण्यासाठी मुरघास एक उत्तम आणि शाश्वत खाद्य घटक ठरत आहे. ...