दुग्ध व्यवसाय आता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे. दुग्ध व्यवसायाने ग्रामीण अर्थकारणच बदलून त्याचा आर्थिक स्तर उंचावला आहे आणि त्याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गाव. ...
भविष्यात चारा टंचाई परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादन होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ...
कीटकांपासून होणाऱ्या लम्पी त्वचा रोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. जनावरांमध्ये झपाट्याने पसरणारा हा आजर मात्र जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. ...
राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानंतर हा विभाग पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग या नावाने ओळखला जाणार आहे. ...