लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
रविवारची कृष्णजन्माष्टमी जिल्ह्यात उत्साहात पार पडली. परंतु सगळ्यांना ओढ लागली आहे ती सोमवारी रंगणाऱ्या दहीहंडीची. आगामी वर्षे निवडणुकांचे असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी व चमको नेत्यांनी ठिकठिकाणी दहीहंड्यांचे आयोजन केल्यामुळे त्यांची संख्या जशी वाढल ...
जन्माष्टमीला श्रीकृष्ण जन्म साजरा केला जातो. कृष्ण म्हणजे एक व्यक्ती नसून एक शक्ती आहे. कृष्ण माझ्यातच आहे, कुणी वेगळा नाही, हे जाणून घेण्यासाठी हा दिन साजरा करण्यात येतो. ...
काला म्हणजे मिश्रण. काही पदार्थ एकत्र केले की बनतो तो काला, पण त्या मिश्रणात प्रत्येक पदार्थ आपला गुणधर्म घेऊन उरतोच. त्याचं संयुग होणं हे महत्त्वाचं आहे. ...
श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्त सर्वत्र दहीकाला उत्सव सोमवारी उत्साहात साजरा होणार आहे. रायगड जिल्ह्यात तब्बल ७ हजार ३०९ दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये २ हजार १५० सार्वजनिक, तर ५ हजार १५९ खासगी दहीहंड्यांचा समावेश आहे. ...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होत असतानाच मुंबई शहर आणि उपनगर मात्र पावसाविना कोरडेच आहे. एखाद-दुसरी आलेली श्रावणसर वगळता मुंबई कोरडीच आहे. ६ सप्टेंबरपर्यंत मुंबईला पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. ...
‘बोल बजरंग बली की जय...’ हा गजर सोेमवारी आसमंतामध्ये गुंजणार आहे. निमित्त आहे ते गोकुळाष्टमीचे. गोविंदांच्या टोळ्या मुंबईतील गल्लोगल्ली फिरून हंडी फोडण्यासाठी आता सज्ज झाल्यात. ...
प्रबोधन कुर्ला शाळेतील गोरखनाथ महिला दहीहंडी पथक जन्माष्टमीनिमित्त शिर्डी आणि नाशिक जेल रोड भागात पाच थर लावून महिला दहीहंडी फोडणार आहेत. यासाठी महिला पथकाचा जोरात सराव सुरू आहे. ...