काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मंदिरावरील कारवाईला आता स्थगिती देण्यात आली. ...
आदर्श फूटपाथ कसे असावेत, याविषयी मुंबई महापालिकेने २०१६ साली धोरण तयार केले असले तरी सध्याची पदपथांची अवस्था पाहता या धोरणाची ‘ऐशी की तैशी’ झाल्याचे चित्र आहे. ...
मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे गर्दी होऊन चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. दिवाळी आणि छट पूजेमुळे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...