पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील एक पदवीधर तरुण कुंभारकला वाचविण्यासाठी धडपडत आहे. तो नोकरी करण्याऐवजी पारंपरिक मातीची मडकी बनविण्याचा व्यवसाय करत आहे. ...
शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील मध्ययुगीन कालखंडातील वतनदारीची साक्ष देणारी ऐतिहासिक ‘गढी’ कालऔघात ढासळत आहे. वास्तुकलेचा आदर्श नमुना असलेल्या ऐतिहासिक ठेव्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. ...
ब्रिटिशांना जेरीस आणण्यासाठी क्रांतिकारकांनी केलेल्या कृत्याची जबाबदारी मी घेत असून, माझ्यावर खटला भरा, असा विनंती अर्ज स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिश न्यायालयात केला होता. ज्यांना सावरकर समजलेच नाही ते सावरकरांची बदनामी करत असल्याचे मत सिनेकलावंत ...
शहराला सांस्कृतिक वारसा असल्याने पुढील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव अमळनेर मराठी वाङ्मय मंडळाने मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे दिला आहे, ...
अनेक गोष्टींमुळे जगात अराजकता माजली आहे. याला कारण आपले विचार हेच आहे. गौतम बुद्धांनी यावर सखोल अभ्यास करत त्या काळात समाजातील बुरसटलेले विचार दूर सारून त्यांच्यामध्ये एक नवचेतना निर्माण केली होती. गौतम बुद्ध हे जगातील सर्वात मोठे तत्त्वज्ञ आहे, असे ...