अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीपर्यंत ‘युवक सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या युवक सप्ताहास सुरुवात झाली असून, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढून स्वामी विवेकानंद यां ...
आपण दुसऱ्याच्या किती उपयोगी पडतो, कशा पद्धतीने मदत करतो, आपल्या संबंधांवर जीवनाचे भवितव्य अवलंबून असते. क्रोध, ईर्षा येत असते, त्यावर मात करा आणि कुणाबरोबरही वैर ठेवू नका, असे प्रतिपादन जैन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वर महाराज यांनी केले. ...
येत्या १५ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचा सण साजरा होत आहे. नवीन वर्षात येणारा पहिलाच सण असल्याने बाजारपेठेत लगबग सुरू आहे. यानिमित्ताने सार्वजनिक संस्थातर्फे विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात कार्यकर्ते व्यस्त झाले आहे. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांदूर येथील विद्यार्थिनी आम्रपाली पगारे हिने नाशिक येथे झालेल्या अविनाश गांगुर्डे प्रस्तुत सूर सुपरस्टार या गायन स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले. ...