खडक माळेगाव येथे ‘सांज पाखरांची’ या सांस्कृतिक कार्यक्र माने युवा महोत्सवाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, छ. शिवरायांची स्फूर्तिदायक गिते तसेच खंडेरायाची गिते व नृत्याविष्कार सादर केला. ...
बालकांवर संस्कार करणे ही शिक्षक आणि पालकांची जबाबदारी आहे. राष्ट्राची जडणघडण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षक ज्या पद्धतीने विद्यार्थी घडवतो त्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ ...
श्री माणकेश्वर वाचनालयात न्या. रानडे स्मृतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न झाल्या. प्रारंभी न्या. रानडे यांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले. स्पर्ध ...
सद्यस्थितीत ज्याला ज्ञान मानले जाते, ते ज्ञान नव्हे. तर आत्मज्ञान हेच खरे ज्ञान असून, ते प्राप्त करण्याइतके श्रेष्ठकार्य कोणतेही नसल्याचे विवेकबुवा गोखले यांनी प्रवचनात सांगितले. ...
अनेकांच्या घरांमध्ये सर्वांत माणसाळलेला प्राणी म्हणजे मांजर होय. या देशी आणि विदेशी विविध प्रांतात असलेल्या या पाळीव मांजरांची विविध रूपे कोल्हापूरकरांना रविवारी पाहायला मिळाली, निमित्त होते. फेलाईन क्लब आॅफ इंडिया कोल्हापूर शाखेच्यावतीने आयोजित ‘कॅट ...
नाशिक येथील म्हसरूळजवळील बोरगड येथे पावणेचारशे एकर जागेत सद्गुरु सुदीक्षा माताजींच्या उपस्थितीत दि. २४ ते २६ जानेवारीदरम्यान संत निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, घोटी शाखेच्या वतीने बसस्थानक ते रामरावनगरपर्यं ...
सायने येथील सरस्वती विद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष दगेसिंग राजपूत होते. इंदिरा महिला बॅँकेच्या संस्थापक श्रीमती इंदिरा हिरे यांनी स्पर्धांचे उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून सतीश कलंत्री, आ ...