मोह मायेच्या जगात वावरत असताना व सतत बुद्धिभ्रष्ट होत असताना वारंवार गर्तेत पडणाऱ्या शक्तिहीन जिवांसाठी असा अत्यंत सुलभ मार्ग हवा होता, याच भावनेतून ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती झाल्याचे सद्गुरू श्री स्वामी विद्यानंद यांनी सांगितले. ...
रशिया, तुर्कमेनिस्तान आणि लाटीव्हीया या तीन देशांतून आलेल्या चित्रकारांच्या गटाने शुक्रवारी दुपारी गोदाकाठावर बसून गंगेच्या पात्रासह परिसराचे विविधरंगी चित्रण त्यांच्या कॅनव्हासवर उमटवले. त्याआधी या कलाकारांनी सकाळी पांडवलेणी परिसरात जाऊन तेथील मूर्त ...
काळानुसार भाषा बदलली; परंतु मराठी भाषेची महती कायम आहे. सामान्य माणसाची कुणाला पर्वाच दिसत नाही. त्यामुळे आजच्या कवीने सामान्य माणसांच्या वेदना आपल्या कवितेतून मांडल्या पाहिजेत, समाजाला अंतर्मुख केले पाहिजे, असे मत कवी नारायण पुरी यांनी व्यक्त केले. ...
संत तुकाराम चौक , रिंगरोड परिसरातील बिसेननगर मैदान येथे निसर्गवासी विश्वनाथ चिंचोळकर सभागृहात शनिवारी सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे थाटात उद््घाटन पार पडले. ...
‘साहित्याच्या प्रांगणात एक नवा पडघम.. प्रतिभा संगम..’, ‘हैदराबाद प्रकरणाचा निषेध’चे नामफलक.. टाळ-मृदंगाचा गजर आणि लेझीम पथकाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. ...
वाढती महागाई, बेताची आर्थिक परिस्थिती, मजुरीवर उदनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना लग्नकार्याचा आर्थिक भार पडू नये यासाठी आदिवासी भागात आता सामुदायिक विवाह सोहळे पार पडू लागले आहे. ...