निश्चितच दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी झालेली असली तरीही नाथांच्या श्रध्देवर आलेल्या दिंडीतील वारकऱ्यांनी नाथ समाधिवर नतमस्तक होत वारी पूर्ण केली. ...
वीरशैव, जैन, सूफी तत्त्वज्ञान, महानुभाव, संत साहित्यावर सतत चिंतन, मनन, संशोधन करून विपुल लेखन करणारे डॉ. यु. म. पठाण यांनी त्यांच्या ९० वर्षांच्या जीवन प्रवासातील कडूगोड आठवणींची गाठोडी ‘लोकमत’साठी अक्षरश: खुली केली. ...
पॅरिस येथील एका चित्रपट संग्रहालयातून १९३० मध्ये तयार झालेल्या 'माधबी कंकण' या भारतीय मूकपटाचे रिळ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाले आहे. चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली. ...