‘भूमिका महत्त्वाची नाही, तर तुम्ही ती किती ताकदीने साकारता ते महत्त्वाचे आहे’, ही भावना व्यक्त करताना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी बोलत्या झाल्या. ...
नाशिक : श्रीपाद वल्लभ यांनी त्यांना लाभलेल्या अवघ्या ३० वर्ष वयाच्या कालावधीत केलेले कार्य महान असून, त्यांनी दिलेला ज्ञानाचा ठेवा हजारो वर्षांनंतरही अमूल्य व मार्गदर्शक ठरत आहे. ...
लोकमत सखी मंच आणि एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने ‘शुगर संगीत’ हा अभिनव कार्यक्रम शनिवारी सादर झाला. हिंदी मोरभवनात आयोजित या कार्यक्रमात गायकांचे सुरेल गीत आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन श्रोत्यांनी अनुभवले. या कार्यक्रमात डॉक्टर् ...
मुंबई : बिजू पटनायक यांनी ओरिसाच्या, ओरिसातील लोकांच्या भविष्याची जी स्वप्ने पाहिली, ती त्यांनी झटून पूर्ण केली. त्यांचे कार्य आजच्या तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे. ...
आयुष्यातील घटना, प्रसंगांना ऐकण्याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते. ही संधी प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांनी नागपूरकरांना उपलब्ध करून दिली अन् ‘आज मुझे कुछ कहना हैं’ या संपूर्ण संहिताबद्ध कार्यक्रमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ...
आधुनिक काळाची चिन्हे मानवाच्या दैनंदिन आयुष्यात जागोजागी दिसत असली तरी अमरावती जिल्ह्यातील बंजारा समाजातील स्त्रियांच्या जीवनपद्धतीवर कुठलाच परिणाम नसल्याचे दिसून येत आहे. ...
नूपुरनाद महोत्सवास आजपासून (शनिवार) कोथरूड येथील आयडियल सोसायटी मैदान येथे सुरुवात होत आहे. महोत्सवाचा प्रारंभ अलारमेल वल्ली यांच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराने होणार आहे. ...