लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मनाची व बुद्धीची भूक ही सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या महोत्सवातून पूर्ण होत असते, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.कलश सिड्स मैदानावरील स्व. शारदादेवी पित्ती नगरीत आ ...
ब्रह्मांड कट्टय़ावर दोन मैत्रिणीच्या भावस्पर्श कवितांची मैफल मनभावन हा स्वरचित कवितांचा कार्यक्रम आयोजित केला होती. हा कार्यक्रम तनुजा इनामदार, पुर्णिमा नार्वेकर यांनी सादर केला. ...
कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्यावतीने २५ ते २७ तारखेदरम्यान समकालीन इराणी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी व सचिव दिलीप बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
राजकारण बाजूला ठेवून जालना शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी आयोजित केलेला जालना महोत्सव हा एकतेचा संदेश देणारा आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी येथे केले. जालना महोत्सवात सोमवारी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घा ...
संकल्पना भिन्न शिवाय प्रश्नही असंख्य असतात. या शिबिरातील मुले स्वत:च बालनाट्य बसवतील, अशी खात्री असल्याचे प्रशिक्षक व नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य सुरेश गायधनी यांनी सांगितले. ...