राजस्थानातील जयपूर शहरात रविवारी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय ‘मिस आणि मिस्टर ग्लोब इंडिया’ या सौंदर्यवती स्पर्धेत चंद्रपुरातील सानिया दत्तात्रेय ही कन्यका ‘मिस इंडिया ग्लोब’ ची मानकरी ठरली़. ...
सर्वांनी उभ्या दांड्याचे जाते पाहिले आहे; पण शहरात आडव्या दांडीचे दुर्मिळ जाते जतन करून ठेवण्यात आले आहे, तेही सातवाहनकालीन, म्हणजे सुमारे २ हजार वर्षांपूर्वीचे. ...
डॉ. शाहू रसाळ यांच्या ‘प्रेमात खरोखर जग जगते’ आणि ‘कविता: महात्मा गांधी आणि इतर दिवंगतांच्या नावे’ या दोन काव्यसंग्रहांच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन संपन्न झाले. ...
ध्यान : ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणे असे नाही तर प्रत्येक कामातच परमेश्वराला पाहणे. आपण फक्त आनंदाने काम करायचे व फळाचा निर्णय परमेश्वराला घेवू द्यायचा. ...
साहित्यरत्न रणझुंजार लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या ९८ व्या जयंतीनिमित्त जोशाबा विचारमंच व शिव-शाहू पोवाडा मंचच्यावतीने ‘अण्णाभाऊंना शाहिरी मुजरा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. ...