कोल्हापुरातील चार मित्रांनी साकारलेल्या ‘इमेगो’ या चित्रपटाची मुंबईतील ‘मामी’ या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलसाठी तसेच ‘इफ्फी’च्या फिल्म बझारमध्ये निवड झाली आहे. या चित्रपटाला आॅक्सफॅम जेंडर इक्वॅलिटी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाल्याची माहिती करण चव्हाण, ...
बहारदार शब्द सूरांच्या, चंद्र-चांदण्यात विशेष बहरणाऱ्या ‘यू सजा चाँद’ या सिनेगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन स्वरधूनी संस्थेतर्फे कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्रोत्यांसाठी हा खास नजराना होता. ...
‘हास्यमैफल’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध हास्यकवी बण्डा जोशी तसेच विविध कवी संमेलन गाजविलेले. अनिल दीक्षित आणि भालचंद्र कोळपकर यांनी या मैफलीमध्ये सहभाग घेतला. ...
ब्रह्माण्ड कट्ट्यावर श्रीप्रकाश सप्रे पुणे यांचा सप्रेम नमस्कार हा एकपात्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शॉर्ट फिल्म "नृत्यझंकार" यांचा प्रिमियर शो संपन्न झाला. ...
अलीकडच्या काळात अल्पसंख्याकांच्या हत्या झाल्या आहेत. ही हिंसा धर्मापुरती नाही राहिली. ती विचारवंतापर्यंत आली आहे. विचारांचे बळी पण गेले आहेत. दाभोळकर, पानसरेंच्या रू पात विचारांचे बळी गेले आहेत, असे प्रखर विचार वसई येथील वक्ता फादर फ्रान्सिस दिब्रिटो ...
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशाबाहेर जाऊन लढा उभारावा लागेल आणि तो मी उभारणारच..., माझी फौज भारताला जलदपणे पारतंत्र्यातून मुक्त करेल, असे ठणकावून सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे. र ...
वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री काळाराम मंदिर हे असून, ते भारतातील वास्तुकलेचे एकमेव मंदिर आहे. नाशिक शहरात पर्यटनाचा विकास वाढला तरच खऱ्या अर्थाने नाशिकच्या विकासात झपाट्याने वाढ होईल, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा काळाराम संस्था ...