सिनेमा असो अथवा व्यावसायिक नाटक. अभिनय क्षेत्रात यशप्राप्तीसाठी कलाकाराचा पाया पक्का असणे गरजेचे आहे. विविध नाट्य स्पर्धा आणि प्रायोगिक नाटकांतून कलाकाराला त्याच्या कलेचा पाया भक्कम करण्यास मोठी मदत होत असल्याचे प्रतिपादन ेअभिनेत्री मृणाल दुसानीस यां ...
पत्नीसोबत संबंध न ठेवताही तिला दिवस गेल्याचे कळल्यानंतर पत्नीला अग्निदिव्यात लोटणारा पती आणि पतीने अग्निदिव्य करायला सांगितल्यानंतर आपले पावित्र्य सिद्ध करणाऱ्या पत्नीची कथा ‘नागमंडळ’ नाटकातून नाशिककरांना पहायला मिळाली. ...
विंदा करंदीकर यांच्या विचारांचा प्रखर वेग आणि शब्दांचे सामर्थ्याच्या अनुभूतीसोबतच त्यांचे ललित लेखन, नाटक, बालकविता, अनुवाद यांची अनोखी पर्वणी नाशिककर रसिकांना अनुभवायला मिळाली. ...
संविधान महोत्सवाची जनजागृती करण्याच्या हेतूने ‘शेरोशायरी’चा १२८ तासाचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प महापालिकेतील बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल यांनी केला आहे. त्यानुसार आशीनगर चौकातील एनआयटी हॉलमध्ये सोमवारी सकाळी ११.४५ वाजता या उपक्रमाला सुरुवात केली. प ...
भगव्या टोप्यांचा जत्था म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ नाही तर सर्वांगिण विकास करण्याची तळमळ ज्यांच्या मनात आहे, अशा समुहाला गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंतांनी म्हटले आहे. ...
महत्त्वाकांक्षी असणे हे चांगले जरी असले तरी त्याचा जास्त अतिरेक होता कामा नये, कारण महत्त्वाकांक्षेचा अतिरेक हा वाईटच असतो हे ‘अश्वमेध’ नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर दाखविण्याचा प्रयत्न शनिवारी (दि.२४) राज्य नाट्य स्पर्धेत करण्यात आला. ...