कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवणाऱ्या कलावंतांसाठी नाट्यमहोत्सव मोठी संधी असते. नवनवीन कलावंतांना घडविण्याची परंपरा कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रुजली असून, अशा महोत्सवातून चांगले कलाकार घडले पाहिजेत, असे प्रतिपादन अखिल भा ...
यंदाचे वर्ष ज्येष्ठ गीतकार सुधीर फडके, प्रसिद्ध विनोदी लेखक पु. ल. देशपांडे, कवी व गीतकार ग. दि. माडगुळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत असल्याने या निमित्ताने संस्कृती वैभवतर्फे तीन दिवसीय त्रिवेणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिवेणी ...
‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला आणि स्वत:सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष, उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. म्हणूनच भगवान गौतमाची सर्वश्रेष्ठ बुद्ध आणि १० हजार वर्षाच्या मानवी इतिहासातील सर्वश्रेष्ठ महामानव म्हणून गणना केली ज ...
बालगंधर्व रंगमंदिर पाडून त्या ठिकाणी सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव अाहे. परंतु बालगंधर्वची मूळ वास्तू पाडण्यास विविध स्तरातून विराेध करण्यात येत अाहे. ...
संजय भाकरे फाऊंडेशनची निर्मिती असलेल्या ‘अनिमा’ या नाटकाने ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिकासह पाच पुरस्कारावर बाजी मारली आहे. निर्मितीसह दिग्दर्शन व प्रकाशयोजनेचा प्रथम पुरस्कार या नाटकाला प्राप्त झाला. अनिमानंतर द् ...
रस्त्यावर बसून राजेंद्र खळे गेल्या 6 वर्षांपासून चित्रे रेखाटत अाहेत. अायुष्यात अठराविश्व दारिद्र असताना कलेबद्दलचे त्यांचे प्रेम कुठेही कमी झाले नाही. ...