देशातील आजच्या वातावरणात सर्व संस्कृतीनी एकत्र येणे गरजेचे आहे. धर्म जन्मातून येतो. मानवता, करूणा, प्रेम, सहिष्णूता हाच धर्म असावा. समाजाकडे निकोप दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. ...
आजचा उद्यमी व प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्यामध्ये अनेकांनी आपले योगदान दिले. मराठी माणसाने विश्व पादाक्रांत केले ते याच महाराष्ट्रातील पोषक संस्कारांमुळे आणि भक्कम पाठिंब्यामुळे, मग ते संत महात्मे असोत, क्रांतिकारी देशभक्त पुढारी असोत. उद्योजक, साहित्य ...
जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती कोणती, हे कोणी शोधण्यास निघाले, तर त्याला भारतासमोर नतमस्तक व्हावे लागेल. देश सुपरपॉवर आहे की नाही, हे येत्या काळात फक्त संस्कृतीची क्षमता, यावर ठरणार आहे, ...
क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांचा कारागृहात यातना सहन करून मृत्यू झाल्याची बातमी दामोदर, वासुदेव व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी केसरी वर्तमानपत्रात वाचली आणि देशभक्तीचे विचारचक्र त्यांच्या मनात सुरू झाले. ही धग मनात पेटत होती. पुढे इंग्रज अधिकारी रॅ ...
‘संगीत देवबाभळी’ हे नाटक आता मराठी रंगभूमीवर अढळस्थानी विराजमान झाले असून, या नाटकाने गतवर्षी अनेक पुरस्कार पटकाविले आहेत़ अल्पावधीतच आता हे नाटक अडीचशे प्रयोगांचा टप्पा गाठत आहे़ महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी कालिदास कलामंदिरात संगीत देवबाभळीचा प ...
वसंत व्याख्यानमालेची ९८वी वार्षिक सर्वसधारण बेकायदेशीर असल्याचा आरोप संस्थेच्या माजी कार्यवाह रमेश जुन्नरे यांनी केला होता. परंतु, द्वारका परिसरातील संस्थेच्या सभागृहात झालेल्या सभेला स्वत: जुन्नरेच उपस्थित राहिले नाही. ...
‘भिन्न षड्ज’ रागातील बंदिशींसह विविध भावगीते आणि नाट्यगीतांच्या बहारदार शैलीतील गायनाने ख्यातनाम गायिका सुमेधा देसाई यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. ...