नि:स्वार्थ भक्ती हाच परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग होय. राम व कृष्ण या दोन व्यक्तींना आपण मंदिरात कोंडून न ठेवता आचरणात आणले पाहिजे, असे मत रामकथा प्रवक्ते समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले. ...
किनारपट्टीवरील मच्छीमार गावात उद्या साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी सुरू असून आपल्या परंपरागत पेहरावात नाचत गात सोनेरूपी नारळ दर्या राजाला अर्पण केला जाणार आहे. ...
कल्याण शाळेतून आला. तेवढ्यात सोहम म्हणजेच सॅम त्याला कल्लू म्हणून आवाज देत होता. दोघेही त्यांचा मित्र कृष्णाकडे गेले आणि ‘क्रिश आहे का घरात?’ म्हणून त्याच्या बाबांना विचारले. ...
१२५ दिवसांत तब्बल २१ वेळा कळसूबाई शिखर सर करून जागतिक विक्रम करणाऱ्या दृष्टिबाधित सागर बोडके याच्या कामगिरीने विक्रमाची नोंद केलेली आहे. पट्टीच्या गिर्यारोहकांनाही चकीत करणाºया या कामगिरीनंतर आता सागर एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहत आहे. ...
महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेच्या वतीने आदिवासी समाजातील शिक्षक आणि विविध परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी आदिवासी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष रमेश जाधव होते. ...